cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > भारत सरकार सिक्किमच्या जनतेबरोबर एकजुटीने उभे – अजय कुमार मिश्रा
National

भारत सरकार सिक्किमच्या जनतेबरोबर एकजुटीने उभे – अजय कुमार मिश्रा

CliQ INDIA
Last updated: October 10, 2023 12:54 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

गंगटोक, 8 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकार सिक्किमच्या जनतेबरोबर एकजुटीने उभे आहे आणि या सरकारने राज्यातली स्थिती पूर्ववत करण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. हिम तलाव पूर (Glacier Lake outburst flood) ढगफुटी आणि अचानक आलेला पूर हे संकट ओढवल्यावर एका दिवसाच्या आत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना सिक्कीम दौरा करण्यासाठी नियुक्त केले.

राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा शुक्रवारी रात्री गंगटोक इथे पोहोचले आणि शनिवारी त्यांनी गंगटोकचे मुख्य सचिव आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागाचे प्रमुख तसेच सैन्यदल, भारत तिबेट सीमा पोलीस, सीमा रस्ते संघटना, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ, राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

भारत सरकार सिक्कीमच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि राज्याला सर्व आवश्यक मदत पुरवली जात असल्याचे अजय कुमार मिश्रा यांनी या बैठकीला संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज तसेच बचाव आणि मदत कार्यासंबंधी माहिती घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कायम संपर्कात आहेत.

भारत सरकारने एका अंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये भारत सरकारच्या पाच मंत्रालयाचे म्हणजेच कृषी, राज्य परिवहन आणि महामार्ग, जलशक्ती, ऊर्जा आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ वास्तव स्थिती, नुकसानीचा अंदाज घेणे आणि आवश्यक असेल तिथे मदत पोहोचवण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

You Might Also Like

पंतप्रधानांकडून हुतात्म्यांना अभिवादन
छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी स्वराज्य सर्किटची निर्मिती करणार – मुख्यमंत्री
नादब्रह्म कला केंद्रासाठी मोदींनी दान केली जमीन
आरबीआयने २८ एप्रिल रोजी ई-कुबेर प्लॅटफॉर्मवर १४,५०० कोटी रुपयांच्या राज्य शासन सिक्युरिटीजची होल्डिंग करणार
पश्चिम बंगाल माध्यमिक परीक्षा 2026 चे निकाल आज जाहीर; विद्यार्थी WBBSE इयत्ता 10 च्या गुणांची वाट पाहत आहेत

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article चंद्रपूरात जलयुक्त शिवार अभियानासाठी तालुकानिहाय 237 गावांची निवड
Next Article चंद्रपूरात मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती 31 ऑक्टोबरपर्यंत करण्याची अंतिम तारीख
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?